हिंगोली – कळमनुरीपासून काही अंतरावरील माळेगावजवळ भीषण अपघातात ५ जणांसह १९० मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच २ जण गंभीर घायाळ झाले. राजस्थानकडून हैद्राबादकडे मेंढ्यांचा हा ट्रक जात होता. २५ मे च्या पहाटे हा अपघात झाला. ट्रकचालकाला डुलकी लागल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि समोर उभ्या असलेल्या ट्रकवर त्याचे वाहन आदळले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > कळमनुरी (जिल्हा हिंगोली) येथील अपघातात ५ जण आणि १९० मेंढ्या ठार
कळमनुरी (जिल्हा हिंगोली) येथील अपघातात ५ जण आणि १९० मेंढ्या ठार
नूतन लेख
- सिंधुदुर्ग : सावंतवाडीत वन्यप्राण्यांसाठी पाण्याच्या कृत्रिम तळ्याची निर्मिती
- जात पडताळणी समितीकडून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रहित !
- अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश !
- शवविच्छेदन अहवाल अयोग्य दिल्याने उच्च न्यायालयाकडून आधुनिक वैद्यांवर कारवाईचे आदेश
- उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच लोकसभेची २ आवेदने भरली !
- मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर २ महिन्यांच्या आत कारवाई करण्याचे न्यायालयाचे निर्देश !