‘बीबीसी’च्या ‘डॉक्युमेंट्री’मध्ये (लघुपटामध्ये) पंतप्रधान मोदींवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हे प्रश्नचिन्ह केवळ मोदींवर नसून भारताच्या जनतेवरही आहे; कारण भारतीय जनतेने मोदीजींना निवडून दिले आहे. ‘बीबीसी’ला चीनच्या आस्थापनांकडून आर्थिक पुरवठा केला जात असून त्या माध्यमातून भारताच्या विरोधात ‘माहिती युद्ध’ छेडले आहे. ‘वर्ष २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे केले जात आहे’, अशी शंका निर्माण केली जात आहे. भारत आता एक जागतिक नेतृत्व बनत असून त्याला कमकुवत करण्याचे कारस्थान ‘बीबीसी’ आणि त्याला पाठिंबा देणारे करत आहेत.
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > ‘बीबीसी’च्या माध्यमातून भारताच्या विरोधात ‘माहिती युद्ध’ ! – श्रीलक्ष्मी राजकुमार, पत्रकार, कर्नाटक
‘बीबीसी’च्या माध्यमातून भारताच्या विरोधात ‘माहिती युद्ध’ ! – श्रीलक्ष्मी राजकुमार, पत्रकार, कर्नाटक
नूतन लेख
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य पाहून श्री. रामनारायण मिश्रा, अध्यक्ष, ब्राह्मण महासभा, नागपूर यांनी व्यक्त केलेले मनोगत !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी मार्गदर्शक सनातनची ग्रंथमालिका : हिंदु राष्ट्र-स्थापना
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची किंमत शून्य असलेले प्रशासन !
सरकारी कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी करावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
आपले कार्य असेच वाढत राहो !