
बीजिंग (चीन) – चीनसमवेतच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये सीमाप्रश्नाला योग्य स्थानी ठेवले पाहिजे आणि सीमेवरील स्थिती सामान्य करण्यासाठी लवकरात लवकर एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे चीनचे परराष्ट्रमंत्री किन गांग यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्याशी बोलतांना म्हटले आहे.
Met Chinese Foreign Minister Qin Gang on sidelines of #G20FMM this afternoon.
Our discussions were focused on addressing current challenges to the bilateral relationship, especially peace and tranquillity in the border areas.
We also spoke about the G20 agenda. pic.twitter.com/omGsuuznba
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) March 2, 2023
किन गांग हे जी-२० देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीसाठी भारतात आले आहेत. गेल्या ३४ मासांपेक्षा अधिक काळ लडाखमध्ये सीमावाद चालू आहे, असेही किन या वेळी म्हणाले.
FATF Vice Presidency : विवेक अग्रवाल यांची ‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या उपाध्यक्षपदी निवड !
करार करण्यासाठी इराण अधिक उतावीळ झाला होता ! – Trump
पंतप्रधान मोदी कणखर व्यक्ती ! – Donald Trump
इराणी गायिकेला हिजाबखेरीज गाणे सादर केल्यावरून ७४ फटके मारण्याची शिक्षा !
Dhaka Hindu Protest : हिंदूंनी ढाक्यामध्ये काढला विशाल मशाल मोर्चा !
Jamaat E Islami Protest : ढाका (बांगलादेश) येथील भारतीय दूतावासावर ‘जमात-ए-इस्लामी’कडून मोर्चा काढून आक्रमण करण्याचा प्रयत्न