
‘थोरांवर पुष्कळ मोठे दायित्व आहे. त्यांनी धर्म सोडला, तर लोकही धर्म सोडतील, मनमानी आणि पापे करतील. त्या पातकाचा कर्ता तो महापुरुष होईल. वर्णसंकराचे ते दायित्व, तो दोष, ते पाप त्याच्यावर येईल. प्रजेला पापी बनवणारा तो दोषी होईल. अधर्माला-पापाला साहाय्य करणारा, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कशीही साथ असो, कायिक-मानसिक कसेही असो, त्याला त्या प्रमाणात ‘पापाचा’ भाग मिळतोच. तो दोषी होतोच होतो. तसेच धर्माचे-पुण्याचेही आहे. धर्मकर्म करणारे, त्याला साथ देणारे, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कशीही साथ असो, कायिक-वाचिक असो वा मानसिक असो, कसेही असो, त्याला त्या प्रमाणात पुण्य मिळते.’
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !