‘थोरांवर पुष्कळ मोठे दायित्व आहे. त्यांनी धर्म सोडला, तर लोकही धर्म सोडतील, मनमानी आणि पापे करतील. त्या पातकाचा कर्ता तो महापुरुष होईल. वर्णसंकराचे ते दायित्व, तो दोष, ते पाप त्याच्यावर येईल. प्रजेला पापी बनवणारा तो दोषी होईल. अधर्माला-पापाला साहाय्य करणारा, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कशीही साथ असो, कायिक-मानसिक कसेही असो, त्याला त्या प्रमाणात ‘पापाचा’ भाग मिळतोच. तो दोषी होतोच होतो. तसेच धर्माचे-पुण्याचेही आहे. धर्मकर्म करणारे, त्याला साथ देणारे, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कशीही साथ असो, कायिक-वाचिक असो वा मानसिक असो, कसेही असो, त्याला त्या प्रमाणात पुण्य मिळते.’
पाप आणि पुण्य यांचे गणित
नूतन लेख
आजच्या काळात संघटित असणे, हीच पुष्कळ मोठी शक्ती आहे !
स्वामी विवेकानंद यांची शिकवण
ध्वनीप्रदूषणासंबंधींच्या तक्रारींवर गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई का केली नाही ?
आध्यात्मिक उन्नतीचा हिशोब करण्याचा अन् संकल्प करण्याचा दिवस : गुरुपौर्णिमा
स्वामी विवेकानंद यांचे कर्म करण्याविषयीचे अमूल्य मार्गदर्शन
गुरूंचे महत्त्व