अमरावती – जिल्ह्यातील अचलपूर येथील जीवनपुरा येथे २ दिवसांपूर्वी एका ठिकाणी एक कार्यक्रम होता. या वेळी कार्यक्रमात जेवलेल्या व्यक्तींपैकी ५२ जणांना पोटदुखीसह अन्य त्रास झाल्यामुळे ४ डिसेंबरच्या सायंकाळी त्यांना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. आतापर्यंत उपचारांसाठी आलेल्या रुग्णांमध्ये ८ बालकांचा समावेश असून उर्वरित स्त्रिया आणि पुरुष आहेत.
अचलपूर येथे अन्नातून ५२ जणांना विषबाधा !
नूतन लेख
- उन्हाळ्यामध्ये घ्यावयाची काळजी
- ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून भांडी धुण्यासाठी अत्याधुनिक यंत्र स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट !
- नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप खैरे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीचा अर्ज घेतला !
- नंदुरबार येथे लाचखोर प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्याविरुद्ध जमाव संतप्त !
- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जलसंपदा विभागाचे थकवले ४० कोटी रुपये !
- नगरमध्ये २७ ते २९ एप्रिल या कालावधीत गीतेवर प्रवचनमालिका !