कोल्हापूर – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील जत आणि सोलापूर यांवर दावा सांगितला होता. त्यानंतर कोल्हापूर येथे शिवसेना ठाकरे गटातून २५ नोव्हेंबरला आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर कोल्हापूर-कर्नाटक बससेवा बंद ठेवण्यात आली होती. बससेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. अखेर एका दिवसानंतर दोन्ही बाजूंकडील बससेवा २६ नोव्हेंबरला दुपारी १२ च्या दरम्यान पूर्ववत् झाल्या.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > एका दिवसानंतर कोल्हापूर-कर्नाटक बससेवा पूर्ववत् !
एका दिवसानंतर कोल्हापूर-कर्नाटक बससेवा पूर्ववत् !
नूतन लेख
वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई महापालिका प्रकाशकांना जागा देणार
संभाजीनगर येथे अवैध गर्भपात; डॉक्टर दांपत्य पसार !
कोल्हापूर येथून सुटणार्या दोन पॅसेंजर रेल्वेगाड्या २ मार्चपर्यंत रहित
आळंदी येथे ८ फेब्रुवारीला होणारा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ सोहळा पुढे ढकलला !
देव आणि देश सेवेत मग्न रहा ! – श्री श्री रविशंकर
राज्यात सर्वाधिक अपघात नाशिक जिल्ह्यात !