सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून महसूल विभागाची कारवाई !

ठाणे, २२ नोव्हेंबर (वार्ता.) – सर्वोच्च न्यायालयाने मागील मासात एका खटल्यात गायरान भूमीवरील सर्व अवैध अतिक्रमणे तोडण्याचे आदेश राज्यांना दिले आहेत. या आदेशाप्रमाणे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिलेल्या आदेशावरून कल्याण येथील तहसीलदारांनी त्यांच्या हद्दीतील गायरान भूमीवरील ४ सहस्र नागरिकांना घरे रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे.
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कुणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री