शुद्ध मराठी भाषा लिहू न शकणारे जगातील एकमेव महाराष्ट्र प्रशासन !

‘पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या घाटावर महाराष्ट्र प्रशासनाकडून अशुद्ध मराठी भाषेत फलक लावण्यात आला आहे. यात ‘अतिक्रमण’ ऐवजी ‘अतिक्रमन’, ‘करून’ ऐवजी ‘करुण’, तर ‘बसू’ ऐवजी ‘बसु’, असे शब्द लिहिण्यात आले आहेत.’

(३.११.२०२२)