वेद काळात मूळ हिंदु धर्मानुसार वर्षप्रतिपदा (गुढीपाडवा), श्री गणेशचतुर्थी, दसरा, दीपावली आणि हुताशनी (होळी) हे फक्त ५ उत्सव होते. या उत्सवांचे त्या काळी पुष्कळ महत्त्व होते. दिवाळी हा मानवाचा दयास्वरूप सण आहे. आश्विन कृष्ण पक्ष द्वादशीपासून भाऊबीजेपर्यंत, गोधनापासून भावा-बहिणींपर्यंत सर्वांना आनंद मिळावा, यासाठी हा सण साजरा करायचा असतो.
वेदकाळापासून चालू असलेली दिवाळी !
नूतन लेख
- अक्षय्य तृतीयेला ‘सत्पात्रे दान’ करून ‘अक्षय्य दाना’चे फळ मिळवा !
- अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ग्राहकांना भेट म्हणून सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ देण्यासाठी सराफी दुकानदारांना उद्युक्त करा !
- गुढीपाडव्याचे आरोग्य विधान !
- हिंदूंनो, धर्माचरण करून गुढीपाडव्याचा सण सात्त्विक पद्धतीने साजरा करूया आणि स्वत:तील धर्मतेज जागवूया !
- गुढीपाडव्याला शुभ संकल्प करूया !
- दुष्प्रवृत्तींचे निर्दालन अन् संघटित होण्याची प्रेरणा देणारा गुढीपाडवा !