
मुंबई – जालना जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातील चोरीच्या घटनेनंतर विरार येथील खानिवडे श्रीराम मंदिरात चोरट्यांनी २९ ऑगस्टला रात्री दानपेटी फोडून सर्व रक्कम चोरून नेली आहे. या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेर्यात आहे. या संदर्भात मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकामंदिरांत वारंवार होणार्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी हिंदूंनी आतातरी संघटित झाले पाहिजे ! |
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे