पिंपरी (जिल्हा पुणे) – जून महिना संपत आला, तरी राज्यासह पुण्यात पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे अनेक शहरांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच पुणे महापालिकेत अनेक गावांचा समावेशही झाला आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात बर्याच ठिकाणी अल्प दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यावर महापालिकेकडून तोडगा काढण्यात येत नसल्याने नागरिक संतापले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनी महापालिकेसमोर हंडा मोर्चा काढला. (मूलभूत सुविधांसाठी जनतेला आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वत: हून कृती का करत नाही ? – संपादक)
पिंपरीत (पुणे) पाणी प्रश्नावरून हंडा मोर्चा !
नूतन लेख
- Polluted Smart City Panjim : उच्च न्यायालयाचे न्यायाधीश १ एप्रिल या दिवशी ‘स्मार्ट सिटी’च्या कामांचे स्वत: निरीक्षण करणार !
- गोळी झाडणार्यांचा चेहरा २०० मीटरवरून ओळखणे अशक्य ! – अधिवक्त्या सुवर्णा वत्स-आव्हाड, मुंबई उच्च न्यायालय
- लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून १६० उमेदवारी अर्ज भरले !
- राज्यात प्रथमच निवडणुकीच्या कामांत डॉक्टरांना नेमण्यात येणार !
- भाजपच्या मुख्य प्रचारकांमध्ये महाराष्ट्रातील २० जणांचा समावेश !
- वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतून बाहेर, ९ उमेदवारांची घोषणा !