मुंबई – हवामान विभागाने २० आणि २१ जून या दिवशी मुंबईसह उपनगरासाठी अन् २० ते २३ जून या कालावधीत कोकणासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ घोषित केला आहे. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून १९ जूनपासून गुजरात, मध्यप्रदेश, विदर्भातील उर्वरित भाग, छत्तीसगड, बंगाल, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागांत पुढे सरकला आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > मुंबईसह कोकणाला ५ दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ !
मुंबईसह कोकणाला ५ दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ !
नूतन लेख
- तमिळनाडूतील कुख्यात गुंडाला मुंबईत अटक
- हुपरी येथील अनधिकृत मदरशावरील अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन !
- धर्मादाय रुग्णालयांतील खाटांची घरबसल्या माहिती
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : जळगाव येथे दूध उत्पादकांना २ रुपये अतिरिक्त मिळणार !; सेवानिवृत्त पोलिसाला वेतन चालूच !
- ‘जादूटोणा विरोधी कायद्या’विषयीच्या शासकीय समितीतून शाम मानव, मुक्ता दाभोलकर आणि अविनाश पाटील यांची हकालपट्टी करा !
- शासनाच्या नावाने खोटी प्रशस्तीपत्रके आणि आदेश काढणारे गट कार्यरत !