
इस्लामाबाद – पाकिस्तानच्या कारागृहातून २० भारतीय मासेमारांची नुकतीच सुटका करण्यात आली. पाकिस्तानच्या समुद्रात अवैधरित्या मासेमारी केल्याच्या प्रकरणी गेली ५ वर्षे ते कराचीच्या कारागृहात खितपत पडले होते.
(सौजन्य : TV9 Bharatvarsh)
या मासेमारांना कराचीच्या लांधी भागातील मालीर जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. ‘वाघा सीमेवर जाण्यासाठी मासेमारांना लाहोरला पाठवण्यात आले आहे. तेथे त्यांना भारतीय अधिकार्यांच्या कह्यात दिले जाईल’, अशी माहिती कारागृह अधीक्षक महंमद इरशाद यांनी दिली. या मासेमारांना पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा दलाने जून २०१८ मध्ये अटक केली होती.
चीनच्या सैन्यासमवेत प्रतिवर्षी १ सहस्र १०० वेळा होतो सामना ! – General Upendra Dwivedi
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमधून आतंकवाद्याला अटक
FATF Grey List : पाकिस्तानला पुन्हा ‘एफ्एटीएफ्’च्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्याची भारताची सिद्धता
अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्याची घुसखोरी झालेली नाही ! – भारतीय सैन्याचे स्पष्टीकरण
(म्हणे) ‘जे पाणी अडवतील, त्यांचे हात तोडू !’ – Pakistani Minister Musadik Malik
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा