
इस्लामाबाद – पाकिस्तानच्या कारागृहातून २० भारतीय मासेमारांची नुकतीच सुटका करण्यात आली. पाकिस्तानच्या समुद्रात अवैधरित्या मासेमारी केल्याच्या प्रकरणी गेली ५ वर्षे ते कराचीच्या कारागृहात खितपत पडले होते.
(सौजन्य : TV9 Bharatvarsh)
या मासेमारांना कराचीच्या लांधी भागातील मालीर जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. ‘वाघा सीमेवर जाण्यासाठी मासेमारांना लाहोरला पाठवण्यात आले आहे. तेथे त्यांना भारतीय अधिकार्यांच्या कह्यात दिले जाईल’, अशी माहिती कारागृह अधीक्षक महंमद इरशाद यांनी दिली. या मासेमारांना पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा दलाने जून २०१८ मध्ये अटक केली होती.
इस्रायल आणि इराण यांच्यात काही काळासाठी एकमेकांवर आक्रमण न करण्यावर सहमती ! – डॉनल्ड ट्रम्प
Clashes In POK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलकांवर गोळीबार : किमान ३० जण ठार
इस्रायल आणि इराण यांच्यात काही काळासाठी एकमेकांवर आक्रमण न करण्यावर सहमती ! – Donald Trump
H-1B Visa : ट्रम्प यांनी लादलेले विदेशी कामगारांसाठीच्या ‘एच्-१बी व्हिसा’वरील शुल्क केंद्रीय न्यायालयाकडून रहित !
भारताने प्रथमच क्षेपणास्त्रांवर १२ ‘सक्रीय’ अण्वस्त्रे केली तैनात ! – SIPRI Report
भारत, रशिया आणि चीन यांच्यातील दृढ संबंध जागतिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे ! – China