मनुष्यजन्म वारंवार मिळत नाही, म्हणून मानवी जीवनातील काळ हा बहुमूल्य आहे. प्रत्येकाचे आयुष्य मर्यादित आणि अनिश्चित काळ आहे. या मर्यादित आणि अनिश्चित काळातच आपल्याला मनुष्यजन्माचे सार्थक करायचे आहे. या वेळेचा योग्य प्रकारे उपयोग करून अधिकाधिक वेळ सत्कारणी, म्हणजे देव, देश आणि धर्म यांच्यासाठी दिला पाहिजे. त्यासाठी वेळेचा अपव्यय टाळून परिश्रमपूर्वक कर्म करणे आवश्यक आहे. देवाला प्रार्थना करून नियोजन आणि कृती केल्याने कार्य वेळेत पूर्ण होण्यासाठी साहाय्य होईल !
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > आवाहन > वेळेचे सुनियोजन करून राष्ट्र आणि धर्मकार्य यांसाठीही वेळ द्या !
वेळेचे सुनियोजन करून राष्ट्र आणि धर्मकार्य यांसाठीही वेळ द्या !
नूतन लेख
- रायगड जिल्ह्यात १७ ठिकाणी सामूहिक गदापूजन !
- हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई आणि पालघरमध्ये २० ठिकाणी गदापूजन !
- ठाणे जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने व्यापक धर्मप्रसार !
- पराक्रमी हिंदु राजांना साम्यवादी प्रणालीने स्वार्थी आणि भ्याड ठरवावे, यापेक्षा दुर्दैव ते काय ?
- बालपणापासूनच एकलव्याप्रमाणे साधनारत असलेल्या आणि कुटुंबियांना साधना करण्यास प्रोत्साहन देणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीरा सामंत (वय ९० वर्षे)!
- ईश्वर आणि गुरु यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्या फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी (वय ७२ वर्षे) !