खडकवासला (पुणे) – खडकवासला धरणातून सध्या दौंड आणि इंदापूर या तालुक्यांना १७ जूनपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहेत. त्यानंतर चारही धरणांतील उर्वरित पाणीसाठा पुणे शहर परिसराला पिण्यासाठी आरक्षित आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत केवळ ४.६६ टी.एम्.सी. म्हणजे १५.९८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो १५ जुलैपर्यंत पुरेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ८.१७ टक्के पाणीसाठा अल्प आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत केवळ १५.९८ टक्के पाणीसाठा शिल्लक !
खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत केवळ १५.९८ टक्के पाणीसाठा शिल्लक !
नूतन लेख
- कर्करोगाशी लढणार्या पुणे येथील ‘दिव्यांश’ची कहाणी ‘ब्लेझ : एका पुत्राची अग्नीपरीक्षा’ या पुस्तकाने प्रकाशित !
- नेहा हिरेमठच्या मारेकर्याला फाशी झाली पाहिजे !
- केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; मात्र मोठे निर्यात शुल्क लागू केल्याने शेतकरी अप्रसन्न !
- श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महारुद्र स्वाहाकार आणि अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा !
- ‘डिपफेक’ विरोधात पोलिसांकडे त्वरित तक्रार करा ! – महाराष्ट्र पोलीस
- श्री देव बोडगेश्वर मंदिरातील चोरीच्या प्रकरणी ६ मुसलमानांची टोळी कह्यात