हिंगोली – जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे २१ एप्रिल या दिवशी येथे आले होते. दादाजी भुसे यांचे भाषण चालू असतांना मोठ्या प्रमाणात वारा आल्याने व्यासपिठाच्या डाव्या बाजूला असलेला मंडप कोसळला. सुदैवाने त्या मंडपाखाली कुणीही नागरिक नसल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकारामुळे नागरिक घाबरले; परंतु दादाजी भुसे यांनी आवाहन केल्याने नागरिकांनी गदारोळ थांबवला.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या भाषणाच्या वेळी मंडप कोसळला !
कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या भाषणाच्या वेळी मंडप कोसळला !
नूतन लेख
- थोडक्यात महत्त्वाचे : रावेर येथे पावसामुळे ४७१ शेतकर्यांची हानी; वसई येथे खाणीत २ मुले बुडाली !
- स्वामी समर्थांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या ज्ञानेश महारावांसह आयोजकांवर गुन्हे नोंदवा !
- Criminals Beg In Mumbai : मुंबई रेल्वेस्थानक, बाजार आदी ठिकाणी भिकार्यांच्या वेशात समाजकंटकांकडून मागितली जाते भीक !
- Bangladeshi Workers Increased : बाजारपेठेत बांगलादेशी माथाडी कामगारांच्या संख्येत लक्षणीय वाढ !
- अक्षय शिंदे याच्या अंत्यविधीसाठी जागा देण्याची सरकारची न्यायालयात ग्वाही !
- महायुतीत माझ्यासाठी जागा नसल्यामुळे मी विधान परिषदेवर ! – सौ. पंकजा मुंडे-पालवे, आमदार