
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रतिदिन एक घंटा वेळ आणि एक रुपया दिला पाहिजे. याचा उपयोग मठ आणि मंदिरे स्वावलंबी बनवण्यासाठी होईल, असे आवाहन पुरीच्या पूर्वाम्नाय गोवर्धन पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी येथे एका कार्यक्रमात केले. ‘८० टक्के हिंदू संघटित असून उर्वरित २० टक्के हिंदूंना संघटित करायचे आहे’, असेही ते या वेळी म्हणाले.
शंकराचार्य पुढे म्हणाले की, प्राचीन भारत वर्णव्यवस्थेद्वारे चालत होता. आता त्यात पालट झाला आहे. तरुणांना ज्ञान, विज्ञान आणि व्यवहार यांना जोडून हिंदु राष्ट्राची व्यवस्था बनवली पाहिजे. देशातील १०-१० कटुंबे एकत्र येऊन धर्म आणि अध्यात्म यांवर चर्चा करू लागले, तर देश हिंदु राष्ट्राच्या दिशेने अग्रेसर होईल.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !