
नवी देहली – आसाम, बंगाल, केरळ, पुद्दुचेरी आणि तमिळनाडू या ५ राज्यांमध्ये या वर्षी मार्चमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपने २५२ कोटी रुपये व्यय केले आहेत. त्याने एकट्या बंगालमध्ये अनुमाने १५१ कोटी रुपये व्यय केले आहेत. तृणमूल काँग्रेसने भाजपपेक्षा थोडे अधिक, म्हणजे १५४ कोटी २८ लाख रुपये व्यय केले आहेत. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या व्ययाच्या तपशिलातून ही आकडेवारी समोर आली आहे.
BJP spent Rs 252 crore during poll campaign in 5 states this year, 60 pc of it in Bengal https://t.co/n43KzOnVfu
— TOI India (@TOIIndiaNews) November 11, 2021
भाजपने आसाममध्ये ४३ कोटी ८१ लाख रुपये, केरळमध्ये २९ कोटी २४ लाख रुपये, पुद्दुचेरीमध्ये ४ कोटी, ७९ लाख रुपये, तर तमिळनाडूमध्ये २२ कोटी ९७ लाख रुपये व्यय केले.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
Mamata Banerjee FIR : बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh