पुलवामा येथील आक्रमणानंतर बंद झाली होतील परंपरा !
|

नवी देहली – भारत-पाकिस्तान सीमेवर ३ वर्षांनंतर दिवाळीनिमित्त दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांना मिठाई दिली. जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आदी सीमांवर मिठाई वाटण्यात आली. यापूर्वी प्रतिवर्षी ही परंपरा होत होती; परंतु काश्मीरमधील पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणानंतर ही परंपरा खंडित झाली होती.
Diwali 2021: BSF exchange sweets with Pakistan Rangers at Attari-Wagah border https://t.co/DOBhDg3HEY
— Republic (@republic) November 4, 2021
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्याला लागून असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेवर भारताचे सीमा सुरक्षा दलाचे सैनिक आणि पाकिस्तानी सैनिक यांनी एकमेकांना मिठाई दिली. पंजाबच्या अमृतसर येथील प्रसिद्ध अटारी-वाघा सीमेवर भारत आणि पाक सैनिकांनी एकमेकांना मिठाई भरवली. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील सीमेवरही सैनिकांकडून अशाच प्रकारे मिठाई वाटण्यात आली.
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !
Sanctions On Afghanistan : अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्रांच्या सध्याच्या निर्बंध व्यवस्थेवर पुनर्विचार करणे आवश्यक !
US Boys More Religious : अमेरिकेत जेन-झी मुलांचा धर्माकडे मुलींपेक्षा कल वाढला !