
‘साधकाचे साधकत्व हे त्याच्या वागण्या-बोलण्यातून व्यक्त होत असते. साधकत्व असणार्याचा प्रभाव इतरांवर लगेच पडतो. त्या साधकाच्या वागण्या-बोलण्यातून ‘लहान-सहान प्रसंगांमध्येही आपण साधना कशी करू शकतो ? एखाद्या प्रसंगांमध्ये योग्य काय आणि अयोग्य काय ?’, हे त्याच्या समवेत सेवा करणार्या साधकांना शिकायला मिळते. त्यामुळे त्यांचीही साधना चांगली होते. त्यामुळे भौतिकशास्त्राच्या संस्पंदनांच्या परिणामाप्रमाणे (‘रेझोनन्स इफेक्ट’प्रमाणे) त्या साधकाच्या संपर्कात असणार्या साधकांमध्येही सकारात्मक पालट दिसून येतो.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.१०.२०२१)
‘विज्ञानाला अध्यात्मशास्त्राचे प्रमाणपत्र लागत नाही. मग अध्यात्माला विज्ञानाचे प्रमाणपत्र कशाला ?’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (वर्ष २०१८)
अन्य धर्मियांचे ध्येय आणि हिंदूंचे ध्येय यांतील भेद !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
बाह्य आणि अंतर्गत शत्रू असलेला एकमेव देश, ‘भारत’ !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म असून त्यात पुष्कळ शक्ती असणे अन् ते शब्द उच्चारल्यावर त्यातून शक्ती, चैतन्य अन् तत्त्व मिळणे – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ