|

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडू राज्यात गेल्या ४ मासांपासून राबवण्यात आलेल्या अतिक्रमणविरोधी अभियानातून मंदिरांची १ सहस्र कोटी रुपये मूल्याची भूमी अतिक्रमणमुक्त करण्यात यश मिळाले आहे. द्रमुक सरकारने सत्तेत आल्यावर ही भूमी अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेऊन तसा आदेश दिला होता. राज्यात ४४ सहस्र मंदिरे असून त्यांची माहिती डिजिटल (संगणकीय प्रणालीद्वारे एकत्रित) करण्यात येत आहे.
राज्याचे मंत्री पी.के. शेखर बाबू यांनी सांगितले की, माझ्या विभागाचे अधिकारी मंदिरांच्या संपत्तीविषयीची कागदपत्रे डिजिटल करत आहेत. याद्वारे मंदिरांच्या भूमीची माहिती सार्वजनिक करण्यात येणार आहे.
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !
आता शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट होणार !
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या निवासस्थानांवर ‘ईडी’ची धाड
Abhishek Banerjee’s Home Raid : बंगाल पोलिसांकडून मध्यरात्री अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर धाड
कर्नाटक : पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जात असल्याचे उघड !