मुंबई – केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या समवेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ‘ऑनलाईन’ बैठक झाली. यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, ‘‘कोल्हापूर, सांगली, सातार्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून हे चिंताजनक आहे. त्यामुळे अधिक सतर्क रहाण्याची आणि आरोग्य यंत्रणा सक्षमपणे राबवण्याची आवश्यकता आहे. रुग्णसंख्या रोखण्यासाठी शासकीय पातळीवर आवश्यक ते प्रयत्न केले जात आहेत. मुंबईसारख्या मोठ्या शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे.’’
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची वाढ चिंताजनक ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची वाढ चिंताजनक ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
नूतन लेख
- पोलिसांप्रमाणे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनाही मिळणार गणवेश !
- आषाढी वारी पालखी सोहळा प्रमुखपदी ३ जणांची निवड !
- हनुमान जयंतीच्या निमित्ताने सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यांत १०५ ठिकाणी गदापूजन !
- Complaints Election Malpractices : निवडणुकीतील अपप्रकारांविरोधात ‘एन्.जी.एस्.पी. पोर्टल’वर तक्रार नोंदवता येणार !
- SANATAN PRABHAT EXCLUSIVE : भारतातील ७९५ ठिकाणांना मुसलमानबहुल ठरवून विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचे वाटप !
- प्लास्टिकमुळे मानसिक आरोग्याचीही होत आहे हानी ! – संशोधनाचा निष्कर्ष