
कणकवली – राज्य सरकारने राज्यातील राजकीय नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत पालट केला असतांनाच काही नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ, तर काही नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. सिंधुदुर्गात कुडाळचे आमदार वैभव नाईक यांना ‘एक्स’ दर्जाची सुरक्षाव्यवस्था राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
पोलिसांकडून देण्यात आलेल्या अहवालानुसार राज्याच्या समितीकडून ही सुरक्षाव्यवस्था पुरवण्याविषयी शिफारस करण्यात येते.
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
एक खरा हिंदु सर्वांना समानतेची वागणूक देतो ! : Annamalai
हनुमानगढी मंदिराच्या पायर्यांवर नमाजपठण करण्याचे पाप समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या सरकारांनी केले ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
(म्हणे) ‘रा.स्व. संघाच्या बेळगावमधील संचलनाला अनुमती देऊ नका !’ – भीम आर्मी
‘यू.एस्. इंडो-पॅसिफिक कमांड’चे ‘यू.एस्. पॅसिफिक कमांड’मध्ये नामांतर : भारतासाठी संदेश, परिणाम आणि पुढील दिशा
मंत्रालयाच्या बाहेरच राजकीय नेत्यांच्या अनधिकृत होर्डिंगजची उभारणी !