
सातारा, ८ जानेवारी (वार्ता.) – जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतीमध्ये २ सहस्र ८१३ प्रभागांतून ७ सहस्र २६६ उमेदवार निवडून देण्यासाठी १७ सहस्र ६५६ जणांनी अर्ज प्रविष्ट केले होते. छाननीच्या दिवशी जिल्ह्यातील २५२ जणांचे अर्ज बाद झाल्यामुळे ४ जानेवारी या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले असून १२३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. अनुमाने ९८ ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत २ सहस्र ६३१ उमेदवार बिनविरोध झाले असून आता ६५४ ग्रामपंचायतीमध्ये ९ सहस्र ५२१ जण निवडणूक रिंगणात आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी या दिवशी मतदान होणार आहे.
एक खरा हिंदु सर्वांना समानतेची वागणूक देतो ! : Annamalai
समाजातील विशिष्ट पंथियांचे उपद्रवमूल्य आणि त्यामुळे होणारी हानी
हनुमानगढी मंदिराच्या पायर्यांवर नमाजपठण करण्याचे पाप समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या सरकारांनी केले ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
(म्हणे) ‘रा.स्व. संघाच्या बेळगावमधील संचलनाला अनुमती देऊ नका !’ – भीम आर्मी
‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या घोषणेची प्रभावी कार्यवाही कधी होणार ?
‘यू.एस्. इंडो-पॅसिफिक कमांड’चे ‘यू.एस्. पॅसिफिक कमांड’मध्ये नामांतर : भारतासाठी संदेश, परिणाम आणि पुढील दिशा