कल्याण – येथील महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी अल्प व्हावी आणि लोकांना प्रवास करणे सुलभ व्हावे यासाठी महानगरपालिका प्रशासन अन् वाहतूक शाखा यांच्या वतीने केलेल्या संयुक्त कारवाईत दिवसभरात ४१ वाहने जप्त करण्यात आली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. ‘जप्त करण्यात आलेली वाहने सोडवण्यासाठी वाहनचालकांना दंड भरावा लागणार आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारी, तसेच रस्त्यावर, रस्त्यालगत उभी असलेली बेवारस, भंगार वाहने उचलण्याची ही कारवाई यापुढेही चालू रहाणार आहे’, असे वाहतूक शाखेचे अधिकारी सुखदेव पाटील यांनी सांगितले.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध