१४ एप्रिल २०२६ या दिवशी गुजरातची राजधानी गांधीनगर येथील ‘राष्ट्रीय रक्षा विद्यापिठा’च्या पाचव्या दीक्षांत समारंभाच्या प्रसंगी राष्ट्र्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत देशातील नागरिकांना आवाहन करतांना ‘सांप्रतकाळात राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी पोलीसदल, सैन्यदल, सुरक्षायंत्रणा यांच्याप्रमाणे नागरिकांनीही सक्रीय सहभाग घ्यावा’, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या विधानाचा व्यापक अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे.

१. हिंदूंनो, अन्य धर्मियांकडून होणारे अन्याय सहन करू नका !
सध्या देशात अराजक निर्माण करण्याचे कटकारस्थान चालू आहे. समाजात अफवा पसरवणे, हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करणे, सर्वसामान्य नागरिकांना वेठीला धरणे असे प्रकार घडत असलेले आपण अनुभवत आहोत; म्हणूनच देशातील नागरिकांनी सैनिक होऊन देशात वावरले पाहिजे. ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ आणि ‘लेन्सकार्ट’ या आस्थापनांमधून तिथे नोकरी करणार्या हिंदूंचा धार्मिक छळ केला गेला. यासंदर्भात राज्यघटनेत कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे भारत, हिंदु धर्म आणि संस्कृती यांची परंपरा आम्ही हिंदू पाळल्याविना रहाणार नाहीत. मुसलमानांकडून हिंदूंना गंध लावू नका, हातात गंडा बांधू नका, स्त्रियांनी हिजाब घालावा अशी सक्ती केली जात आहे. हिंदु स्त्रियांशी लगट करून त्यांच्याशी अश्लील भाषेत संवाद साधला जात आहे. स्त्रियांवर बलात्कार होत आहेत. हे सर्व हिंदूंनी सहन करणे थांबवावे.

२. ‘जशास तसे’ वागून मुसलमानांना प्रत्युत्तर द्या !
हिंदू साधेपणाने जीवन जगत आहेत. ते कोणताही मुसलमान किंवा ख्रिस्ती यांना हिंदु धर्मातील रीतीरिवाज पाळण्याची सक्ती करत नाहीत. त्यांच्या धार्मिक चालीरीती आचरणात आणण्यास अडथळा करत नाहीत किंवा त्यांना धमक्या देत नाही. असे असतांना जर मुसलमान समाज हिंदूंना इस्लामच्या चालीरीती सक्तीने आचरणात आणण्यास सांगत असेल, तर ‘जशास तसे’ वागून मुसलमानांना प्रत्युत्तर देणे नितांत आवश्यक आहे. देशातली शांतता-सुव्यवस्था पाळण्याचे नियम हिंदूंनी पाळावेत आणि मुसलमानांनी ते धाब्यावर बसवावेत, असा निर्बंध अस्तित्वात नाही. त्यामुळे हिंदूंनी स्वतःला न्याय देण्याची वेळ आलेली आहे.
२ अ. वराह अवताराची प्रतिमा असलेली पदके गळ्यात घाला आणि मुसलमानांनी इस्लाम धर्मपालनाची बळजोरी केल्यास त्यांना पदक घालण्यास भाग पाडा ! : प्रत्येक हिंदूने विष्णूच्या दशावतारांपैकी वराह अवताराची पूजा-अर्चना करणे नितांत आवश्यक आहे. प्रत्येक हिंदु स्त्री, पुरुष, मुले, तरुण यांनी स्वतःच्या गळ्यात वराह अवताराचे पदक घालून संपूर्ण देशात फिरावे. वराह अवताराची प्रतिमा असलेली पदकेही अधिक संख्येने जवळ बाळगावीत. मुसलमानांनी त्यांच्या धर्माची सक्ती करण्याचा प्रयत्न केल्यास स्वतःकडील वराह अवताराचे पदक त्यांच्या गळ्यात घालण्यास त्यांना भाग पाडावे. त्यांना कुंकू लावण्यास सांगावे. मुसलमान स्त्रियांनी जर हिंदु स्त्रियांना बुरखा घालण्यास सांगितले, तर त्यांनाही साडीचोळी देऊन ती नेसण्यास सांगावी. त्यांच्याही गळ्यात पदक घालावे. न ऐकल्यास बळाने सर्व गोष्टी कराव्यात.
२ आ. मुसलमानांप्रमाणे हिंदूंनाही अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे ! : मुसलमानांकडून होणारी बळजोरी किंवा सक्ती ही भारतातील निधर्मीवाद्यांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य वाटत असेल, तर हिंदूंनाही अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे आणि ते मुसलमानांप्रमाणेच अभिव्यक्तीस्वातंत्र्य उपभोगतील. भारतात निधर्मीवाद सुरक्षित आहे. निधर्मीवादामुळे भारत असुरक्षिततेच्या छायेत वावरत आहे. ही परिस्थिती पालटणे राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आहे.
२ इ. मुसलमानांच्याही दुकानांवर बहिष्कार घाला ! : एखादे दुकान, आस्थापन किंवा कोणत्याही ठिकाणी मुसलमान जर अशा प्रकारची सक्ती करत असतील, तर त्यांचे कार्यालय किंवा दुकान कायमचे बंद पाडण्याचे काम हिंदूंनीच केले पाहिजे. असे दुकान किंवा आस्थापन यांच्यावर कायमचा बहिष्कार टाकावा.
२ ई. प्रत्युत्तराचा प्रारंभ हिंदूंकडूनच व्हायला हवा ! : भारतीय संस्कृतीचे रक्षण करणे, हा आमचा अधिकार आहे. आमच्या अधिकारावर आक्रमण झाले, तर त्या आक्रमणाला प्रत्युत्तर देणे हिंदूंना क्रमप्राप्त ठरते. हिंदूंनी प्रारंभ न केल्यास तो मुसलमानांकडून होतो. त्यामुळे हिंदूंकडून जोरदार विरोध झालाच पाहिजे.
२ उ. दुष्टांशी कसे वर्तन करावे ? : मुसलमान त्यांच्या धर्मातील आज्ञेप्रमाणे काफीरांशी वर्तन करतात. महाभारत आणि विदुरनीती यांच्यात सांगितल्याप्रमाणे आपणही ‘शठे शाठ्यं समाचरेत ।’ म्हणजे दुष्टांशी दुष्टतेने वागावे. या नीतीनुसार मुसलमानांशी त्यांच्याप्रमाणे वागणे इष्ट ठरेल.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची अपेक्षा !

आम्हाला आमच्या संस्कृतीसह अभिमानाने जिवंत रहायचे आहे; म्हणूनच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भारतीय नागरिकांकडून ‘राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या हेतूने सैनिक होऊन वागावे’, अशी अपेक्षा व्यक्त केली असावी. ‘हिंदूंनी संघटित होऊन त्यांच्यावर होणार्या अत्याचाराला प्रत्युत्तर दिले पाहिजे; कारण देशात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे. राष्ट्र्राचे संरक्षण हे अंतर्गत बंडाळी माजल्यावर धोक्यात येते. ती माजू नये; म्हणून स्वसंरक्षणासाठी भारतीय नागरिकांनी दक्ष राहून राष्ट्राची सुरक्षितता अबाधित राखावी’, असे डोवाल यांना सांगायचे असावे.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर
३. इतर धर्मियांच्या धािर्मक भावनांचा सन्मान करत षंढ राहू नका !
समोरची व्यक्ती जर आपल्याशी सहिष्णुतेने वागत असेल, तर आपण सहिष्णुतेने वागणे इष्ट ठरते. समोरची व्यक्ती असहिष्णुतेच्या मार्गाने जात असेल, तर आपण सहिष्णुता पाळणे बंधनकारक नाही. त्यांना त्यांच्या धार्मिक भावना प्रिय आहेत; म्हणून हिंदूंनी हिंदूंच्या धार्मिक भावना टाकून त्यांच्या धार्मिक भावनांचा सन्मान करत रहाणे हा षंढपणा आहे; म्हणूनच आता ‘जशास तसे’ वागणेच आपल्या हाती आहे. ते आपला वारंवार छळ करत रहाणार आणि आपण शांत बसणार, यातूनच त्यांचे मनोबल वाढते. त्यांची ही राष्ट्रविघातक वृत्ती आणि कृत्य वेळीच रोखायला हवे, तरच देशात शांतता अन् सुव्यवस्था अबाधित राहील.
४. मुसलमानांना हिंदूंचा छळ करण्याचा अधिकार राज्यघटनेने दिलेला नाही !
‘हिंदूंनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व प्रकारचा छळ सहन करावा अन् प्रसंगी मृत्यूलाही सामोरे जावे’, असे कोणत्याही कायद्यात म्हटलेले नाही. त्यामुळे मुसलमानांना हिंदूंचा छळ करण्याचा कोणताही अधिकार घटनेतील किंवा भारतीय न्याय संहितेतील कलमाने दिलेला नाही. त्यांनी छळ केल्यानंतर पोलिसात तक्रार करण्यासाठी जाण्याऐवजी स्वतःचा जीव वाचवणे प्रथम महत्त्वाचे आहे. हिंदूंच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी पोलीस येत असतील, तर या देशातील हिंदूंची संख्या न्यून होऊन मुसलमानांची संख्या वाढेल. त्या वेळी राज्यघटनेचा आधार घेऊन संख्याबळावर मुसलमान स्वतःची सत्ता भारतात प्रस्थापित करतील आणि हिंदूंची संस्कृती हिंदूंसह नष्ट करतील.
‘इंद्राय स्वाहा । तक्षकाय स्वाहा ।’ म्हणजे काय ?

राजा जनमेजयाने सर्पयज्ञ चालू केला, तेव्हा सर्पराज तक्षक इंद्राच्या मागे लपला. इंद्र त्याला संरक्षण देत आहे, हे लक्षात आल्यावर यज्ञकर्त्या ऋषींनी ‘इंद्राय स्वाहा । तक्षकाय स्वाहा ।’, असा मंत्र म्हणून तक्षकासमवेत इंद्राचीही आहुती देण्याची सिद्धता केली. तेव्हा ताळ्यावर आलेल्या इंद्राने तक्षकाचे संरक्षण काढून घेतले.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर
५. दुष्टांची पाठराखण करणार्यांचे ताडन करणे या नीतीचा अवलंब करा !
मुसलमानांच्या अत्याचारी कृत्यांकडे डोळे झाकून त्यांच्या दुष्कृत्यांना पाठीशी घालण्याचे काम करणे घातक आहे. त्यांच्याशीसुद्धा ‘जशास तसे’ वागून ‘इंद्राय स्वाहा । तक्षकाय स्वाहा ।’ याप्रमाणे दुष्टांची पाठराखण करणार्यांचे ताडन करणे या नीतीचा अवलंब करणे नितांत आवश्यक आहे. हिंदूंनी संघटित होऊन आत्मरक्षणार्थ आणि राष्ट्ररक्षणार्थ धैर्याने वागावे, हेच उचित आहे.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२२.४.२०२६)
‘श्रद्धे’चा बाजार !
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !