अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार करणार्या मुख्याध्यापकाला अटक !
नैतिक अध:पतन रोखण्यासाठी समाजात नैतिकतेचे शिक्षण देणे आवश्यक आहे ! विद्येचे मंदिर असलेल्या शाळेत शिक्षकांनी विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणे हे अशोभनीय !
नैतिक अध:पतन रोखण्यासाठी समाजात नैतिकतेचे शिक्षण देणे आवश्यक आहे ! विद्येचे मंदिर असलेल्या शाळेत शिक्षकांनी विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणे हे अशोभनीय !
अशा किती महिला जीवानिशी गेल्यावर धर्मांधांवर कारवाई केली जाणार आहे ?
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !
शहर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक अनिल बोडले यांनी मद्याच्या नशेत जवाहरनगर येथील एका सोसायटीमध्ये धिंगाणा घालून महिलांसमवेत अश्लील प्रकार केला. या प्रकरणी १६ फेब्रुवारी या दिवशी येथील जवाहरनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधात कायदा करण्यासाठी राज्यात प्रचंड मोठे मोर्चे अन् आंदोलने होत असूनही त्याच्याविषयी कायदे करण्यात दिरंगाई होत आहे, हेच सत्य आहे !
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !
धर्मांतराच्या आमीषाखाली महिलेवर सामूहिक अत्याचार करणार्या सर्व नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली पाहिजे. अशा नराधमांमुळेच समाजातील महिलेवर अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे.
गरीब अल्पवयीन हिंदु मुलींशी करत होता लग्न !
अशा घटनांविषयी ढोंगी निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत !
आसाममध्ये जनहितार्थ मोहिमांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता अशा मोहिमा भारतभर राबवणे आवश्यक आहे. ‘मोहीम कोण राबवतो ? आणि ती कशा प्रकारे राबवली जाते ?’, यावर त्याचे यशापयश अवलंबून असते. आसाममधील बालविवाहविरोधी मोहिमेतून हेच शिकायला मिळते !
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !