अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार करणार्‍या मुख्याध्यापकाला अटक !

नैतिक अध:पतन रोखण्यासाठी समाजात नैतिकतेचे शिक्षण देणे आवश्यक आहे ! विद्येचे मंदिर असलेल्या शाळेत शिक्षकांनी विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणे हे अशोभनीय !

धर्मांतर करण्यास नकार देणार्‍या हिंदु महिलेची मुसलमानाकडून हत्या !

अशा किती महिला जीवानिशी गेल्यावर धर्मांधांवर कारवाई केली जाणार आहे ?

गेल्‍या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्‍याचार आणि देशविघातक कृती यांच्‍या संदर्भातील प्रसिद्धीमाध्‍यमांतून लक्षात आलेल्‍या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

संभाजीनगर येथे मद्यपी पोलीस उपनिरीक्षकांवर गुन्हा नोंद !

शहर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक अनिल बोडले यांनी मद्याच्या नशेत जवाहरनगर येथील एका सोसायटीमध्ये धिंगाणा घालून महिलांसमवेत अश्लील प्रकार केला. या प्रकरणी १६ फेब्रुवारी या दिवशी येथील जवाहरनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नाशिक येथे महिलेचे बळजोरीने धर्मांतर ! – भाजपच्‍या नेत्‍या चित्रा वाघ

लव्‍ह जिहाद आणि धर्मांतर यांच्‍या विरोधात कायदा करण्‍यासाठी राज्‍यात प्रचंड मोठे मोर्चे अन् आंदोलने होत असूनही त्‍याच्‍याविषयी कायदे करण्‍यात दिरंगाई होत आहे, हेच सत्‍य आहे !

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

नाशिक येथे धर्मांतराचे आमीष दाखवून महिलेवर सामूहिक अत्‍याचार !

धर्मांतराच्‍या आमीषाखाली महिलेवर सामूहिक अत्‍याचार करणार्‍या सर्व नराधमांना मृत्‍यूदंडाची शिक्षा दिली पाहिजे. अशा नराधमांमुळेच समाजातील महिलेवर अत्‍याचारांचे प्रमाण वाढले आहे.

अस्लम खान याला धर्म लपवून ७ व्यांदा लग्न करतांना केले अटक !

गरीब अल्पवयीन हिंदु मुलींशी करत होता लग्न !
अशा घटनांविषयी ढोंगी निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत !

बालविवाहविरोधी मोहीम !

आसाममध्‍ये जनहितार्थ मोहिमांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता अशा मोहिमा भारतभर राबवणे आवश्‍यक आहे. ‘मोहीम कोण राबवतो ? आणि ती कशा प्रकारे राबवली जाते ?’, यावर त्‍याचे यशापयश अवलंबून असते. आसाममधील बालविवाहविरोधी मोहिमेतून हेच शिकायला मिळते !

गेल्‍या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्‍याचार आणि देशविघातक कृती यांच्‍या संदर्भातील प्रसिद्धीमाध्‍यमांतून लक्षात आलेल्‍या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !