ईश्वरप्राप्तीसाठी साधना आणि सत्संग हवा !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

राजाजवळ जायचे असल्यास अगोदर द्वारपाल, पहारेदार, शिपाई, मंत्री इत्यादींना प्रसन्न करावे लागते, तसेच राजाधिराज परमेश्वराजवळ जायचे असल्यास ‘साधन म्हणजे भजन, भक्तसेवा आणि साधूसंग’, असे अनेक उपाय करावे लागतात.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)