स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

राजाजवळ जायचे असल्यास अगोदर द्वारपाल, पहारेदार, शिपाई, मंत्री इत्यादींना प्रसन्न करावे लागते, तसेच राजाधिराज परमेश्वराजवळ जायचे असल्यास ‘साधन म्हणजे भजन, भक्तसेवा आणि साधूसंग’, असे अनेक उपाय करावे लागतात.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
स्वतःमध्ये सुधारणा करण्याचे महत्त्व
अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !
समाजात धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !
बांगलादेशी घुसखोरांवर कोणतीच कारवाई न करणे प्रशासनाला लज्जास्पद ! असे होऊ देणारे सरकारी अधिकारी आणि संबंधित लोकांना कठोर शासन करा !