माणसाचे चित्त भगवंताकडे राहिल्यास दिशाभूल होण्याची शक्यता न्यून असणे !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘जहाज कुठल्याही दिशेने जात असले, तरी होकायंत्राचा काटा नेहमी दक्षिण-उत्तर या दिशांकडेच असतो; म्हणून जहाजाची कधी दिशाभूल होत नाही. त्याचप्रमाणे माणसाचे चित्त जर भगवंताकडे लागलेले असेल, तर त्याला या भवसागरात मग्न होण्याची भीती रहात नाही.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)