स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘आरशावर धूळ साचलेली असेल, तर चेहरा नीट दिसत नाही. त्यामुळे चेहरा नीट दिसण्यासाठी आरसा स्वच्छ केला पाहिजे. चित्त शुद्ध झाले, तर त्यात भगवद्भक्ती उत्पन्न होते. मगच भगवंताची कृपा होते. भगवंताचे नामस्मरण करून, देह आणि मन शुद्ध करून घ्या. त्याच्या पावन नामगुणगानाने जिव्हा पवित्र करून घ्या.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
स्वतःमध्ये सुधारणा करण्याचे महत्त्व
अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !
समाजात धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !
बांगलादेशी घुसखोरांवर कोणतीच कारवाई न करणे प्रशासनाला लज्जास्पद ! असे होऊ देणारे सरकारी अधिकारी आणि संबंधित लोकांना कठोर शासन करा !