स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘सूर्य पृथ्वीपेक्षा केवढा तरी मोठा असतो; पण दूर असल्यामुळे तो केवळ एका ताटाएवढा वाटतो. त्याचप्रमाणे भगवान अनंत आहेत; परंतु आपण त्यांच्यापासून पुष्कळ दूर असल्यामुळे त्यांचे यथार्थ स्वरूप आपल्याला कळत नाही.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
धर्मशास्त्र काय सांगते ?
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
नामजपाचे महत्त्व !
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !