भगवंताचे यथार्थ स्वरूप अनंत असणे !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘सूर्य पृथ्वीपेक्षा केवढा तरी मोठा असतो; पण दूर असल्यामुळे तो केवळ एका ताटाएवढा वाटतो. त्याचप्रमाणे भगवान अनंत आहेत; परंतु आपण त्यांच्यापासून पुष्कळ दूर असल्यामुळे त्यांचे यथार्थ स्वरूप आपल्याला कळत नाही.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)