१२ वर्षे अखंड ब्रह्मचर्य पाळण्याचे महत्त्व !

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘१२ वर्षे अखंड ब्रह्मचर्य पाळता आले, म्हणजे माणसाच्या ठिकाणी असलेली मेधानाडी उघडते. तेव्हा त्याची बुद्धी अतीतीक्ष्ण, कुशाग्र आणि अत्यंत सूक्ष्म तत्त्वांची धारणा करण्यास समर्थ बनते. अशा शुद्ध आणि सूक्ष्म बुद्धीनेच परमेश्वराचे दर्शन होते.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)