स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘परमेश्वर जणू साखरेच्या पर्वतासारखा आहे. एक लहानशी मुंगी त्यातून एक लहानसा कण घेऊन जाते. तिच्यापेक्षा थोडी मोठी मुंगी असली, तर ती त्याहून किंचित् मोठा कण घेऊन जाते; परंतु साखरेचा पर्वत आहे तेवढाच रहातो. भगवंताचे भक्त या मुंग्याप्रमाणे असतात. भगवंताच्या कुठल्या तरी एकाच आध्यात्मिक भावाने ते तल्लीन होऊन जातात. भगवंतातील संपूर्ण भाव आणि महिमा यांची धारणा कुणीच करू शकत नाही.’
– स्वामी विवेकानंद
(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
स्वतःमध्ये सुधारणा करण्याचे महत्त्व
अंतरात्म्याच्या हितासाठी केवळ ग्रंथाध्ययन अपुरे !
समाजात धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !
सुख-दुःख
गुरुपौर्णिमेला ४९ दिवस शिल्लक