भगवंताचा अखंडित भाव आणि महिमा

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

स्वामी विवेकानंद

‘परमेश्वर जणू साखरेच्या पर्वतासारखा आहे. एक लहानशी मुंगी त्यातून एक लहानसा कण घेऊन जाते. तिच्यापेक्षा थोडी मोठी मुंगी असली, तर ती त्याहून किंचित् मोठा कण घेऊन जाते; परंतु साखरेचा पर्वत आहे तेवढाच रहातो. भगवंताचे भक्त या मुंग्याप्रमाणे असतात. भगवंताच्या कुठल्या तरी एकाच आध्यात्मिक भावाने ते तल्लीन होऊन जातात. भगवंतातील संपूर्ण भाव आणि महिमा यांची धारणा कुणीच करू शकत नाही.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)