भारताची बांगलादेशाकडे मागणी

नवी देहली : गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या बांगलादेशातील वडिलोपार्जित घराची मुसलमानांकडून तोडफोड झाल्याच्या घटनेवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया व्यक्त करत या आक्रमणात सहभागी असलेल्या लोकांवर बांगलादेशाने कठोर कारवाई करवाई करावी, अशी मागणी केली आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की,
८ जून २०२५ या दिवशी रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलोपार्जित घरात जमावाने द्वेषपूर्ण आक्रमण केल्याच्या घटनेचा आम्ही निषेध करतो. आक्रमणकर्त्यांनी नोबेल पारितोषिक विजेत्याच्या सर्वसमावेशक तत्वज्ञानाचा अपमान केला आहे.
VIDEO | Delhi: On vandalisation of Rabindranath Tagore's ancestral home in Bangladesh by mob, MEA spokesperson Randhir Jaiswal (@MEAIndia) says,
“We strongly condemn vandalisation of Gurudev Rabindranath Tagore's ancestral home by a mob in Bangladesh on June 8th 2025. The… pic.twitter.com/LCpncWirEB
— Press Trust of India (@PTI_News) June 12, 2025
संपादकीय भूमिकाभारताने सांगितले आणि बांगलादेशाने ऐकले, असे होणार नसल्याने भारताने आता स्वतः कृतीशील होण्याची आवश्यकता आहे ! |
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !