पोलिसाकडून झालेल्या लैंगिक शोषणामुळे युवतीची आत्महत्या !
रक्षकच बनला भक्षक ! असे गुन्हेगार पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?
रक्षकच बनला भक्षक ! असे गुन्हेगार पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?
‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या अहवालानुसार महाराष्ट्र गुन्हेगारीत देशात प्रथम ३ क्रमांकांमध्ये आहे. इतकी वाईट स्थिती राज्याची आहे.
‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राला देशातील लक्षावधी हिंदु तरुणी बळी पडतअसतांना या विरोधात राष्ट्रीय स्तरावर कायदा करावा, असे एकाही राजकीय पक्षाला वाटत नाही, हे लक्षात घ्या आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करा !
अशा धर्मांधांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ! उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते !
मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल !
धर्मांधाने ‘मनिष’ बनून हिंदु विद्यार्थिनीला फसवले आणि बलपूर्वक धर्मांतर करून लग्न केल्यावर सोडले !
अशा विधानासाठी केवळ क्षमायाचना पुरेशी नाही, तर त्यांची आमदारकी रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कारागृहात टाकले पाहिजे !
काँग्रेसच्या राज्यात सरकारी शाळेतील मुलीही असुरक्षित ! याविषयी सोनिया गांधी आणि प्रियांका वाड्रा का बोलत नाहीत ? शिक्षकाच्या नावाला कलंक असलेल्या या सर्व आरोपींना जन्माची अद्दल घडेल, अशी शिक्षा सरकारने दिली पाहिजे !
नगर येथे सईद ताहिर बेग याने एका २० वर्षीय हिंदु दलित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार बलात्कार केला
मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था यांची विदारक स्थिती ‘प्रजा फाऊंडेशन’कडून पत्रकार परिषदेत उघड ! वर्ष २०२० मधील सर्वाधिक ५८ टक्के बलात्कार बालकांवर !