बिहारमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या !

बिहारमध्ये पुन्हा एकदा जंगलराज निर्माण झाले आहे, त्याचेच हे एक उदाहरण ! विषारी दारू प्रकरणही पोलीस निष्क्रीय राहिल्यानेच घडले आहे. हे पहाता बिहारमध्ये आता राष्ट्रपती राजवट लागू करणेच आवश्यक आहे !

अकोला येथे २ अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास दोघी जणी मैत्रिणीच्या वाढदिवसाहून परत येत होत्या. त्या वेळी ओळखीच्या मुलाने त्यांना थांबवून चॉकलेट आणि शीतपेय यातून गुंगीचे औषध दिले अन् नंतर ५ ते ६ नराधमांनी सामूहिक बलात्कार केला.

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

बिल्किस बानो यांच्यावर बलात्कार करणार्‍यांच्या सुटकेच्या विरोधातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

दोषींना चांगल्या वर्तणुकीच्या आधारावर कारागृहातून सोडण्यात आले होते. त्यांनी १४ वर्षे शिक्षा भोगली आहे.

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

बलात्काराच्या प्रकरणी केरळमधील सत्ताधारी माकपच्या युवा नेत्याला अटक

साम्यवाद्यांचा बरबटलेला इतिहास पहाता साम्यवादी केरळ सरकारकडून अशांवर कारवाई होणे दुरापस्तच होय !

बेंगळुरू येथे मुसलमानांकडून तरुणीवर सामूहिक बलात्कार

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

ज्या हिंदूंना भारतातील मुसलमानांचे हिंदु स्त्रियांवरील अत्याचार थांबवता येत नाहीत, ते बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार काय थांबवणार ?

‘बांगलादेशमध्ये सत्ताधारी अवामी लीगच्या ३ नेत्यांनी एका हिंदु विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला. बलात्कार्‍यांनी या कृत्याचे चित्रीकरण करून ते तिच्या मोठ्या मुलाला पाठवले आणि तक्रार केल्यास सामाजिक माध्यमांवरून व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिली.’

कुर्ला (मुंबई) येथील महिलेवर ३ धर्मांधांकडून बलात्कार !

अशा वासनांधांचा चौरंगा करण्याची शिक्षा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आदर्श राज्यच हवे !

बांगलादेशमध्ये विवाहित हिंदु महिलेवर सत्ताधारी अवामी लीगच्या ३ मुसलमान नेत्यांकडून सामूहिक बलात्कार

पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंना कुणीच वाली नसल्याने त्यांना अशा अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापन होणे आवश्यक आहे !