सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन हिंदु युवतीवर ५ मुसलमानांनी केला सामूहिक बलात्कार
अशा वासनांधांना फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे !
अशा वासनांधांना फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे !
लव्ह जिहादविरोधी कायद्यालाही धर्मांध जुमानत नाहीत, हे लक्षात घेऊन आता सरकारने या कायद्यात फाशीसारख्या कठोर कलमांचा समावेश केला पाहिजे !
पीडितेने म्हटले की, युवकाला माझ्याशी विवाह करायचा नाही, म्हणून तो खोटे बोलत आहे. मला मंगळदोष नाही. यावर उच्च न्यायालयाने वरील आदेश दिला.
पोलिसांनीच लव्ह जिहाद करणे, म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार आहे ! स्वतःच्याच खात्यात ११ वर्षे चालणारा हा गंभीर गुन्हा कळू न शकणार्या पोलिसांना आतंकवाद्यांच्या कारवाया कधी कळतील का ? यातील उत्तरदायी पोलीस अधिकार्यांवरही कठोर कारवाई करा !
समाजपुरुष अध्यात्मविहीन होत चालल्याचेच हे द्योतक आहे. समाजमनावर नैतिक मूल्ये आणि साधना यांचे संस्कार केल्यावरच समाज नीतीमान बनेल. यासाठीच हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे !
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करून तिचा मृतदेह तळेगाव रेल्वेस्थानकाशेजारी टाकणार्या राहुल बरई, इशान कुरेशी आणि संतोष जुगदर या तिघांना न्यायालयाने मरेपर्यंत दुहेरी जन्मठेप आणि २५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
उत्तरप्रदेश शासनाने लव्ह जिहादविरोधी कायदा करूनही तेथील धर्मांध मुसलमानांना त्याचे भय वाटत नाही, हेच वारंवार घडणार्या अशा घटनांतून समोर येते. यावर आता राज्य सरकारने फाशीसारख्या कठोर शिक्षांचा विचार करणे आवश्यक आहे !
‘अजमेर दर्ग्याचे सेवक आणि अन्य धर्मांध मुसलमान यांच्याकडून वर्ष १९९२ मध्ये २५० हून अधिक महाविद्यालयीन हिंदु तरुणींना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या घटना घडल्या होत्या. यांतील तरुणींना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते.’
अशांना तात्काळ फाशीची होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, तरच असे कृत्य करू पहाणार्यांवर वचक बसेल !
राजधानीतील ही घटना देहली पोलीस आणि नागरिकांना लज्जास्पद ! देशात कुठेही लव्ह जिहाद्यांना कठोर शिक्षा होत नसल्यानेच त्यांचे मनोधैर्य उंचावले आहे. त्यांना जन्माची अद्दल घडवण्यासाठी आता हिंदूंनी सरकारवर वैध मार्गाने दबाव आणला पाहिजे !