हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने बांग्लादेशी घुसखोर दांपत्याचा पुणे येथील कारागृहातच मुक्काम !

भारतामध्ये अवैधरित्या घुसखोरी केल्याच्या आरोपावरून महंमद आणि माजिदा मंडल या बांगलादेशी दांपत्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयात त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आणि त्यांना २ वर्षे ३ मासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

पुणे येथील गणेश मंडळांना गतवर्षीचाच मंडप परवाना यंदाही ग्राह्य धरण्याचे निश्चित !

सध्या शहरावर कोरोनाचे आणि तिसर्‍या लाटेचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर येणार्‍या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने ६ ऑगस्ट या दिवशी महापालिकेत अधिकार्‍यांची बैठक झाली….

पुणे येथील अवैध गुटखा विक्रेत्यांच्या दुकानांवर धाडी !

अल्पसंख्य असूनही गुन्हेगारीत धर्मांध नेहमी अग्रस्थानी असतात, हे धर्मांधांच्या गुन्हेगारीतील सहभागावरून लक्षात येते. 

पुण्यात निर्बंध शिथिल, नवी नियमावली घोषित !

आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटचे विलिनीकरण अन्यायकारक असल्याचा विद्यार्थी संघटनांचा आरोप !

रानडे इन्स्टिट्यूट येथील अनुदानित अभ्यासक्रम बंद करून विनाअनुदानित विभागात समावेश करणे अन्यायकारक असल्याचे मनविसे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले.

चित्रपटांमध्ये कर्नल असलेले अभिनेत्रीचे वडील नेहमीच वाईट का दाखवले जातात ? – सैन्यदलप्रमुख नरवणे

चित्रपटांतून सैन्याधिकार्‍यांची प्रतिमा वाईट पद्धतीने रंगवली जात असतांना एकाही भारतियाने, संघटनेने, राजकीय पक्षाने यावर आवाज उठवला नाही, हे लज्जास्पद !

विश्रांतवाडी (पुणे) येथे रो हाऊससाठी गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या !

प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मनोबल आवश्यक आहे. ते साधनेनेच येते. यासाठी सर्वांनी साधना म्हणून नामजप करायला सुरुवात करणे आवश्यक आहे.

 पुणे येथे रेल्वेच्या अवैध तिकिटविक्रीसाठी वापरल्या जाणार्‍या प्रणालीचे मूळ पाकिस्तानात

मुंबई, पुणे आणि बिहार येथील रेल्वे आरक्षणामध्ये अवैधपणे एकाच भ्रमणभाष क्रमांकावरून अनेक जणांची आरक्षणे होत असल्याचे या यंत्रणेच्या लक्षात आले. या पार्श्वभूमीवर अन्वेषण चालू केल्यावर हा प्रकार समोर आला आहे.

पुणे येथील हिंदुत्वनिष्ठ आणि दुर्गप्रेमी श्री. नंदकिशोर मते यांचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सत्कार

श्री. नंदकिशोर मते यांना सिंहगडावरील संशोधनाच्या शोधप्रबंधासाठी विद्यावाचस्पती पदवी प्राप्त !

छत्रपती शिवरायांच्या राष्ट्रीय विचारांची आज देशाला नितांत आवश्यकता आहे ! – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

छत्रपती शिवरायांचे राष्ट्रीयत्व हा स्थायीभाव झाला पाहिजे, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ४ ऑगस्ट या दिवशी केले.