गुजरात दंगलीत नरेंद्र मोदी सहभागी नसल्याची ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मांडली भूमिका !
पाकिस्तानी वंशाच्या मुसलमान खासदाराला काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी हिंदूंचा वंशसंहार केला, ते दिसत नाही, हे लक्षात घ्या !
पाकिस्तानी वंशाच्या मुसलमान खासदाराला काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी हिंदूंचा वंशसंहार केला, ते दिसत नाही, हे लक्षात घ्या !
आसाममध्ये भाजपचे सरकार आहे. सरकारने स्वतःहून अजमल यांच्या विरोधात हिंदूंच्या भावना दुखावल्यावरून गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे आणि कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
ज्या काँग्रेसमुळे काश्मीरचा काही भाग पाकला गिळंकृत करता आला, त्या काँग्रेसच्या नेत्याकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ! अशांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात टाकण्याची मागणी झाली पाहिजे !
इराणमधील मुल्ला (मुसलमान शिक्षक), पाकिस्तानातील इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा प्रमुख) आणि सौदी अरेबियातील शेख (अरबी सत्ताधीश) हे तेथील महिला आणि निष्पाप नागरिक यांच्यावर अत्याचार करतात, त्यांना कारागृहात टाकतात, दहशत माजवतात आणि त्यांच्या हत्या करतात.
ए. राजा सत्ताधारी पक्षाने खासदार असल्याने आणि त्यांनी हिंदुद्वेषी विधान केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही; मात्र अन्य धर्मियांच्या विरोधात त्यांनी विधान केले असते, तर कारवाई झाली असती, हेच स्पष्ट होते !
टेक्सास येथे ४ भारतीय महिलांवर एका अमेरिकी महिलेने काही दिवसांपूर्वी वर्णद्वेषी विधाने केली होती. या प्रकरणी भारतीय वंशांचे अमेरिकेतील खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी या महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
‘हलाल जिहाद’ हा विषय मला ठाऊक आहे. लोकसभेमध्ये हा विषय मी निश्चितपणे मांडीन, असे आश्वासन शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते आणि खासदार श्री. राहुल शेवाळे यांनी दिले.
एका पोलीस हवालदाराच्या हत्येच्या २७ वर्ष जुन्या प्रकरणात बहुजन समाज पक्षाचे माजी खासदार उमाकांत यादव यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. यादव यांच्यासह न्यायालयाने एकूण ७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
माझ्या प्रिय हिंदू मित्रांनो, जागे व्हा आणि भारताला पुन्हा अभिमान वाटावा असे कार्य करा, असे ट्वीट नेदरलँड्स येथील ‘पार्टी ऑफ फ्रिडम’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार गिर्ट विल्डर्स यांनी केले आहे.
बेहिशोबी मालमत्ता किंवा भ्रष्टाचार आदी विविध प्रकरणांत अनेक राजकारण्यांच्या घरावर धाड टाकण्यात येते; मात्र त्यांचे पुढे काय होते ? ‘केवळ धाडी टाकणे पुरेसे नसून दोषींना तात्काळ शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत’, अशीच जनतेची अपेक्षा आहे !