वाडा (जिल्हा पालघर) येथे नाल्यात लाखो मृत माशांचा खच !
आस्थापनांमधून सोडण्यात येणार्या रसायनमिश्रीत पाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन कधी जागे होणार ?
आस्थापनांमधून सोडण्यात येणार्या रसायनमिश्रीत पाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन कधी जागे होणार ?
नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला दिसत नाही का ?
निष्काळजीपणा करून नागरिकांच्या जिवाशी खेळणार्या वीज वितरण आस्थापनावर कठोर कारवाई करायला हवी !
नावाची निश्चिती न करताच शिलालेखाचे अनावरण करणे, हा नगरपंचायत प्रशासनाचा दायित्वशून्यपणाच होय ! असे प्रशासन कसा कारभार करत असेल ? याचा विचारच न केलेला बरा !
हिंदूंसाठी पवित्र असलेल्या त्रिशुळाचा अवमान करणार्या हरियाणा पोलिसांकडून हिंदूंना कधीतरी न्याय मिळेल का ? पोलीस अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात असे वक्तव्य करण्याचे धाडस कधी दाखवत नाहीत, हे लक्षात घ्या !
शाळेजवळील मद्यालय बंद करून त्याला अनुज्ञप्ती देणार्या अबकारी खात्याच्या अधिकार्यांवर कारवाई व्हायला हवी !
यामागचे धागेदोरे शोधून काढण्यास पोलीस प्रशासन पूर्णपणे अयशस्वी ठरले असून या घटनेचे अन्वेषण सीबीआय किंवा इतर संस्थेला देण्यात यावे, अशी मागणी राहुरी तालुक्यातून होत आहे.
छत्रपती संभाजीनगर ते नागपूर हे अंतर ४५० किलोमीटरचे आहे, तर अमरावती ते छत्रपती संभाजीनगर हे अंतरही ३१३ किलोमीटर इतके आहे. त्यामुळे विद्यार्थी संतप्त आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १० ऑगस्टच्या रात्री ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यावर राजकीय वातावरण तापले असतांनाच मागील २४ घंट्यांत १८ जणांचा मृत्यू झाला, तर १४ ऑगस्टला आणखी ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
नागरिकांना घरांऐवजी रहावे लागत आहे ‘पोल्ट्री फार्म’मध्ये !