शेतीसाठी पाणीउपसा करणार्या पाच लघु पाटबंधारे तलावांवर उपसाबंदी !
उपसाबंदी कालावधीत अनधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र धारकाचा उपसा अनुज्ञप्ती (परवाना) १ वर्षाच्या कालावधीसाठी रहित करण्यात येईल, असेही कळवण्यात आले आहे.
उपसाबंदी कालावधीत अनधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र धारकाचा उपसा अनुज्ञप्ती (परवाना) १ वर्षाच्या कालावधीसाठी रहित करण्यात येईल, असेही कळवण्यात आले आहे.
२६ नोव्हेंबरला रात्री ठाणे येथून चंदगडच्या (कोल्हापूर) दिशेने एक एस्.टी. बस जात होती. २७ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजता टोप येथील बिरदेव मंदिरासमोरील वळणावर बस आली असता बसच्या चालकाचा बसवरील ताबा सुटला.
शेतभूमींचे संरक्षण करणे आणि प्राणी लोकवस्तीत येऊ नये यांसाठी खंदक, जैविक कुंपण, जंगलभागात वनतळी, भौगोलिक परिस्थितीप्रमाणे वृक्षारोपण, माहितीफलक यांचा समावेश आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घोडदौड चालू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे.
पौर्णिमेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज पुलास आकर्षक विद्युत् रोषणाई करण्यात आली होती. शहरात जवळपास प्रत्येक मंदिरात स्थानिक भाविकांनी दीपोत्सव साजरा केला.
‘सुळकूड पाणी योजना कृती समिती’ने पालकमंत्र्यांचा कार्यक्रम झाल्यास काळे झेंडे दाखवत निदर्शने करण्याचे घोषित केले होते. यामुळे रुग्णालय प्रशासनाने कार्यक्रम रहित केला.
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ चोरांनी घरात एकट्या असलेल्या मुलीचे हात-पाय बांधून तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. घरातून रोख रक्कम आणि मंगळसूत्र चोरून नेले आहे.
प्रशासन समस्येवर वेळीच योग्य उपाययोजना न काढत असल्याचा परिणाम म्हणून जनतेला वेठीस धरले जाते, हे संतापजनक आहे !
कोल्हापूरमधील ‘सावली केअर सेंटर’च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात ध्येयवेड्या पद्धतीने काम करणार्या सेवाव्रतीला देण्यात येणारा २०२३ चा ‘सावली’ पुरस्कार शिक्षणक्षेत्रात चमत्कार घडवणार्या श्री. दत्तात्रय वारेगुरुजींना देण्याचा निर्णय सावलीच्या निवड समितीने घेतला आहे
श्री क्षेत्र प्रयाग येथे श्री संगमेश्वर महादेवाच्या मंदिरात प्राचीन काळापासून असणार्या कुमार कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी सहस्रोंच्या संख्येने भाविक येतात. या वर्षी कार्तिक शुक्ल चतुर्दशी म्हणजेच २६ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ३ वाजून ५४ मिनिटांपासून ते २७ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १ वाजून ३५ मिनिटांपर्यंत पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र आहे.