Mani Shankar Aiyar : (म्हणे) ‘भारताच्या शत्रूत्वामुळे पाकिस्तानीही शत्रूत्वाने वागतात !’ – काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर
वैचारिक सुंता झालेले काँग्रेसी नेते मणीशंकर अय्यर भारताचे नसून पाकिस्तानचे नागरिक आहेत, असेच यातून म्हणावे लागेल ! भारताने अशांना परत देशात घेण्यापेक्षा पाकिस्तानमध्येच रहाण्यास सांगितले पाहिजे !