अमेरिकेने १०५ प्राचीन भारतीय कलाकृती भारताकडे सोपवल्या !
गेल्या वर्षी अमेरिकेने ३०० हून अधिक प्राचीन भारतीय कलाकृती भारताकडे सोपवल्या होत्या. अद्यापही अमेरिकेकडेे १ सहस्र ४०० हून अधिक प्राचीन भारतीय कलाकृती आहेत, त्या परत देण्यात आलेल्या नाहीत.
गेल्या वर्षी अमेरिकेने ३०० हून अधिक प्राचीन भारतीय कलाकृती भारताकडे सोपवल्या होत्या. अद्यापही अमेरिकेकडेे १ सहस्र ४०० हून अधिक प्राचीन भारतीय कलाकृती आहेत, त्या परत देण्यात आलेल्या नाहीत.
मंदिरातील प्रत्येक कलाकृती आणि भाग अशा प्रकारे बनवण्याचा प्रयत्न आहे की, पुढील १ सहस्र वर्षे त्याला काहीही होणार नाही, तसेच त्याच्या डागडुजीचीही आवश्यकता भासणार नाही.
गीतेचे महत्त्व पाश्चात्त्यांना कळते; मात्र भारतात शाळेत गीता शिकवण्याचे सूत्र आल्यावर निधर्मी राज्यकर्ते त्याला विरोध करतात, हे संतापजनक !
भारत हे हिंदुबहुल राष्ट्र आहे. तरीही त्याची राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे. समान अधिकार देणारी आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र ठेवणारी भारतीय राज्यघटना पवित्र आहे.
महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. या वेळी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. शेवटी सर्वांनी हिंदु राष्ट्र स्थापण्याच्या कार्यात सहभागी होण्याची शपथ घेतली.
स्त्रियांनी केस वाढवल्याने त्यांच्या देहातील शक्तीतत्त्व सतत जागृत रहाते आणि त्यामुळे अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून त्यांचे रक्षण होते. त्यामुळे स्त्रियांनी केस न कापता ते वाढवावेत.
मंदिराच्या परिसरात श्री गणेश, सूर्यदेवता, शिव, दुर्गादेवी, अन्नपूर्णा आणि हनुमान या देवतांची देवळेही उभारली जात आहेत.
‘ओ.एम्.जी. -२’ ‘टीझर’मध्ये कपाळाला भस्म, मस्तकावर जटा, गळ्यात रूद्राक्षाची माळ, नीळा कंठ या भगवान शिवाच्या रूपात अभिनेते अक्षयकुमार रस्त्यावरून चालत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी जिज्ञासू, धर्मप्रेमी उपस्थित होते.
मूर्ती शाडूची मातीची असल्यास त्यातून प्रदूषणही होत नाही. त्यामुळे प्रशासनाने उत्सव धर्मशास्त्रानुसार साजरे करण्याची भूमिका घ्यावी !