प्रभु श्रीरामाच्या चरणी प्रार्थना !

प्रभु श्रीरामाच्या चरणी प्रार्थना !

श्रीराम प्रभु ! घनीभूत आनंद व ज्ञान हेच ज्याचे स्वरूप आहे, देश-काल-वस्तू ज्याला मर्यादा घालू शकत नाहीत.

इतिहास पुन्हा लिहिला पाहिजे !

इतिहास पुन्हा लिहिला पाहिजे !

केवळ जे घडले त्या घटना आणि प्रसंग यांचे वर्णन म्हणजे इतिहास का ? उच्चतम मूल्यांकरता सर्वस्वाचा होम करायला शिकवणार्‍या पूर्व घटनांचे जे विशदीकरण आहे तोच इतिहास ! इतिहास माणसाला भोगविन्मुख बनवून पुरुषार्थी, निरहंकारी आणि तेजस्वी बनवतो.

आजच्या मानवाचे ‘तणावातून मुक्ती’ हेच एकमेव जीवनाचे उद्दिष्ट !

आजच्या मानवाचे ‘तणावातून मुक्ती’ हेच एकमेव जीवनाचे उद्दिष्ट !

इतिहास आता स्फूर्ती, प्रेरणा, चेतना द्यायला समर्थ नाही. तो केवळ एक संदर्भ उरला आहे. अमाप खप (विक्री) हेच श्रेष्ठतेचे अंतिम प्रमाण आहे. आजचा बाजार उपभोक्त्यांचा आहे. तेथेच गुणवत्ता आहे. आजचे धनाढ्य भ्रष्ट नेते आणि समाजही विकत घेऊ शकतात.

भारतियांच्या दृष्टीने ‘संस्कृती’ आणि ‘सामाजिक सुधारणा’ यांतील भेद !

भारतियांच्या दृष्टीने ‘संस्कृती’ आणि ‘सामाजिक सुधारणा’ यांतील भेद !

‘संस्कृती’ (कल्चर) आणि ‘सामाजिक सुधारणा’ (सिव्हिलायझेशन) या दोन शब्दांच्या अर्थामध्ये पाश्चिमात्य लेखक जो भेद करतात, तो ध्यानी घेता भारतीय श्रद्धा ही संस्कृती प्रधान वाटते.

सत्त्व, रज आणि तम यांचे महत्त्व

सत्त्व, रज आणि तम यांचे महत्त्व

‘गुरुदेव, आपण आपले सत्त्व, रज आणि तम हे तिन्ही गुण भगवंताकडे लावण्याकरता प्रतिदिनचा नेम लावून घेतला आहे. आपली प्रत्येक क्रिया भगवत्प्राप्तीकरता घडेल, अशी ठेवली. या तिन्ही गुणांचे, म्हणजेच स्वतःतील ३ गुणांचे उदात्तीकरण होते.

मृत्यूनंतर आपल्या समवेत जे येईल, तीच खरी संपत्ती !

मृत्यूनंतर आपल्या समवेत जे येईल, तीच खरी संपत्ती !

मृत्यूनंतर जी आपल्या समवेत येईल तीच संपत्ती ! बाकी सगळी विपत्ती. बाकी सगळे दैन्य. मृत्यू धन हिरावून घेतो, सत्ता छिनून घेतो, प्रतिष्ठा हिरावून घेतो. सगळे येथेच रहाते.

संतांकडे लोक का आकर्षिले जातात ?

संतांकडे लोक का आकर्षिले जातात ?

आत्मज्ञानाचा, आत्मसाक्षात्काराचा महिमा अद्भुत आहे. संपूर्ण पृथ्वी धनसंपत्तीने भरूनही, सगळी वसुंधरा ही जरी आत्मज्ञान देणार्‍याला दिली, तरी त्याचे मोल होणार नाही.

भारतीय शिक्षणप्रणाली : वास्तव आणि आदर्श !

भारतीय शिक्षणप्रणाली : वास्तव आणि आदर्श !

 ‘पश्चिमी प्रणालीचे शिक्षण भारतात चालू झाले आणि युवा पिढी जडवादी अन् भोगवादी झाली. आजच्या शिक्षणात ‘राम’ अभावानेही उरला नाही; म्हणून आजचा भारतीय…

आर्य-अनार्य यासंबंधीचे सिद्धांतच चुकीचे !

आर्य-अनार्य यासंबंधीचे सिद्धांतच चुकीचे !

आज, २२ डिसेंबर या दिवशी वडाळामहादेव (जिल्हा अहिल्यानगर) येथील प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

ब्राह्मणांची लक्षणे कोणती ?

ब्राह्मणांची लक्षणे कोणती ?

ब्राह्मण हा अकिंचन व्रत पत्करतो. स्वार्थहीन मूल्योपासना पत्करतो. अखंड सहस्रश: वर्षे अखंड हे व्रत त्याने सांभाळले. सुख आणि भोग यांचा मार्ग इतरांकरता मोकळा ठेवला. विद्या हीच ब्राह्मणांची सत्ता.