‘जमात-उल-अहरार’ या आतंकवादी संघटनेने घेतले आक्रमणाचे दायित्व

कराची (पाकिस्तान) – येथे २७ जूनच्या रात्री सिंध रेंजर्सच्या मुख्यालयावर आक्रमण करण्यात आले. या वेळी झालेल्या चकमकीत ६ आतंकवादी ठार, तर एकाला जिवंत पडकण्यात आले. यामध्ये ४ सैनिकही ठार झाले. जवळपास दीड घंटे ही चकमक चालू होती. ऑक्टोबर २०२४ नंतर कराचीमधील हे पहिले मोठे आतंकवादी आक्रमण मानले जाते. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या आतंकवादी संघटनेशी संबंधित आतंकवादी संघटना ‘जमात-उल-अहरार’च्या आतंकवाद्यांनी हे आक्रमण केले. त्यांनी आधी स्फोटकांनी भरलेले वाहन मुख्य प्रवेशद्वारावर धडकवून परिसरात प्रवेश केला आणि यानंतर हँड ग्रेनेड फेकत अंधाधुंद गोळीबार चालू केल
Germany Grooming Gangs : जर्मनीमध्येही यूकेसारखी ‘ग्रूमिंग गँग’ !
.. तर इराणचे अस्तित्वच संपवून टाकू ! : Donald Trump Threatens Iran
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांना परत पाठवतांना बांगलादेशकडून मोठा विरोध
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !