गर्भधारणेपूर्व शरीर आणि मन यांची सिद्धता : आयुर्वेदाचे मार्गदर्शन
आजच्या काळात अनेक दांपत्य गर्भधारणेसाठी प्रयत्न करतात; परंतु योग्य सिद्धता न करता गर्भधारणा झाल्यास पुढे काही अडचणी निर्माण होऊ शकतात.
आजच्या काळात अनेक दांपत्य गर्भधारणेसाठी प्रयत्न करतात; परंतु योग्य सिद्धता न करता गर्भधारणा झाल्यास पुढे काही अडचणी निर्माण होऊ शकतात.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक दांपत्यांना गर्भधारणा होण्यात अडचणी येतांना दिसतात. ही समस्या केवळ शारीरिक नसून मानसिक, आहारविहार आणि जीवनशैली यांच्याशीही संबंधित आहे.
लग्नानंतर स्त्रीच्या आयुष्यात शारीरिक, मानसिक आणि सामाजिक, असे अनेक पालट घडून येतात. नवीन वातावरण, दिनचर्येतील पालट, आहारातील अनियमितता, लैंगिक जीवनाचा प्रारंभ, तसेच मानसिक ताण यांचा थेट परिणाम स्त्रीच्या प्रजनन आरोग्यावर होऊ शकतो.
आजच्या पालटत्या जीवनशैलीत अयोग्य स्वच्छता पद्धत, रासायनिक उत्पादने, ताणतणाव आणि चुकीच्या सवयींमुळे अनेक स्त्रियांना योनीसंबंधित तक्रारी भेडसावत आहेत. आयुर्वेद योनी आरोग्याकडे केवळ स्वच्छतेच्या दृष्टीने न पहाता दोष-संतुलन आणि स्रोतस शुद्धीच्या दृष्टीने पहातो.
आयुर्वेदानुसार ‘वजनवाढ ही शरिरातील दोष, धातू आणि अग्नी यांच्या असंतुलनामुळे निर्माण होणारी अवस्था आहे. आयुर्वेदात वजन वाढ, म्हणजे शरिरात मेद धातूचे प्रमाण वाढणे’, असे मानले जाते. जेव्हा जठराग्नी मंद होतो, तेव्हा अन्न पूर्णपणे पचत नाही आणि शरिरात आम सिद्ध होतो.
आयुर्वेदानुसार ‘पॉलीसिस्टिक ओवॅरीयन डिसिज (पीसीओडी)’ किंवा ‘पॉलीसिस्टिक ओवॅरीयन सिंड्रोम (पी.सी.ओ.एस्.)’ यांमध्ये मुख्यत्वे कफ आणि वात दोष यांचा बिघाड दिसून येतो…
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक स्त्रिया ‘हार्मोनल’ असंतुलनाच्या समस्येला सामोर्या जात आहेत. पाळी अनियमित होणे, वजन अचानक वाढणे किंवा न्यून होणे, चेहर्यावर मुरूम येणे, केस गळणे, पाळीतील वेदना, सतत थकवा…
अनेक स्त्रिया लाज, संकोच वा माहितीअभावी ही समस्या सांगत नाहीत अन् घरगुती उपायांवरच अवलंबून रहातात. आयुर्वेद या अवस्थेकडे स्थानिक समस्या म्हणून न पहाता शरिरातील दोष आणि धातू यांच्या असंतुलनाशी जोडून पहातो.
पाळीच्या काळात अनेक महिलांना प्रचंड थकवा, अंगात शक्ती नसल्यासारखे वाटणे, चक्कर येणे, झोप अधिक येणे किंवा अगदी प्रतिदिनची कामे करायलाही उत्साह न रहाणे, अशी लक्षणे जाणवतात…
काही स्त्रियांमध्ये मासिक पाळी पुष्कळ अल्प प्रमाणात येते. एक-दोन दिवसांतच पाळी थांबते, रक्तस्राव पुष्कळ न्यून होतो किंवा केवळ डाग येतात. अनेक वेळा यासह पाळी उशिरा येणे, पोटात जडपणा, वेदना किंवा मानसिक …