चीनसाठी हेरगिरी करणार्या कॅनडाच्या माजी अधिकार्याला अटक
जगातील अनेक महत्त्वाच्या देशांमध्ये चीनच्या कारवाया चालू असून तो केवळ भारतासाठी नाही, तर जगासाठी धोकादायक बनला आहे, हेच खरे !
जगातील अनेक महत्त्वाच्या देशांमध्ये चीनच्या कारवाया चालू असून तो केवळ भारतासाठी नाही, तर जगासाठी धोकादायक बनला आहे, हेच खरे !
ओप्पो, विवो, शाओमी आणि ट्रान्सेशन यांसारख्या मोठ्या आस्थापनांचा समावेश !
भारताने चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी व्यूहरचना आखावी, यामध्ये तिबेटींवर चीनने केलेले अत्याचार जगासमोर मांडण्यासह चिनी वस्तूंवर भारतात बंदी लादण्यासारखे प्रयत्न प्राधान्याने करणे आवश्यक !
काश्मीर प्रश्नावरून पाकला साहाय्य करून भारताला डिवचणार्या चीनची ही घृणास्पद कृत्ये भारतानेही जगासमोर आणणे आवश्यक ! आंतरराष्ट्रीय मानवधिकार संघटना आता गप्प का ?
भारत आता जलविद्युत प्रकल्पांची संपूर्ण चौकशी करू पहात आहे. अशा परिस्थितीत आता चीनने निर्माण केलेली वीज नेपाळ भारताला विकू शकणार नाही.
चीन भारतासाठी नायक नसून खलनायकच आहे, असेच भारतियांना वाटत असल्याने तेच चित्रपटात दाखवले जाणार ! चीनला जर हे चुकीचे वाटते, तर त्याने भारताचा मित्र असणारी कृती करून दाखवावी !
भारताची सुधारित व्यापारी आणि राजकीय स्थिरता, अनुकूल समाजघटक, गुंतवणूकदारांना मैत्रीपूर्ण वातावरण प्राप्त करून देण्यासाठीचे प्रयत्न यांमुळे अधिकाधिक आस्थापने भारताकडे वळत आहेत.
असे विधान तिबेटचे बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी केले असून त्या माध्यमातून चीनशी चर्चा करण्याचे सुतोवाच केले. ते कांगडा विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.