चीनसाठी हेरगिरी करणार्‍या कॅनडाच्या माजी अधिकार्‍याला अटक

जगातील अनेक महत्त्वाच्या देशांमध्ये चीनच्या कारवाया चालू असून तो केवळ भारतासाठी नाही, तर जगासाठी धोकादायक बनला आहे, हेच खरे !

चिनी भ्रमणभाष आस्थपानांनी बुडवला ८ सहस्र कोटी रुपयांचा कर !

ओप्पो, विवो, शाओमी आणि ट्रान्सेशन यांसारख्या मोठ्या आस्थापनांचा समावेश !

ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वांत मोठे धरण बांधून भारताचे पाणी पळवण्याचा चीनचा कुटील डाव !

भारताने चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी व्यूहरचना आखावी, यामध्ये तिबेटींवर चीनने केलेले अत्याचार जगासमोर मांडण्यासह चिनी वस्तूंवर भारतात बंदी लादण्यासारखे प्रयत्न प्राधान्याने करणे आवश्यक !

तिबेटी संस्कृती समूळ नष्ट करण्यासाठी चीन लहान मुलांना बळजोरीने देत आहे तिबेटविरोधी शिक्षण !

काश्मीर प्रश्‍नावरून पाकला साहाय्य करून भारताला डिवचणार्‍या चीनची ही घृणास्पद कृत्ये भारतानेही जगासमोर आणणे आवश्यक ! आंतरराष्ट्रीय मानवधिकार संघटना आता गप्प का ?

नेपाळमध्ये चीनने उभारलेल्या विद्युत् प्रकल्पांमध्ये निर्माण केलेली वीज भारत खरेदी करणार नाही !

भारत आता जलविद्युत प्रकल्पांची संपूर्ण चौकशी करू पहात आहे. अशा परिस्थितीत आता चीनने निर्माण केलेली वीज नेपाळ भारताला विकू शकणार नाही.

(म्हणे) ‘चित्रपटामध्ये चीनला खलनायक दाखवले आहे !’ – चीनचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’

चीन भारतासाठी नायक नसून खलनायकच आहे, असेच भारतियांना वाटत असल्याने तेच चित्रपटात दाखवले जाणार ! चीनला जर हे चुकीचे वाटते, तर त्याने भारताचा मित्र असणारी कृती करून दाखवावी !

चीनला मागे टाकत भारत झाली जगातील ‘सर्वांत आकर्षक उदयोन्मुख बाजारपेठ’ !

भारताची सुधारित व्यापारी आणि राजकीय स्थिरता, अनुकूल समाजघटक, गुंतवणूकदारांना मैत्रीपूर्ण वातावरण प्राप्त करून देण्यासाठीचे प्रयत्न यांमुळे अधिकाधिक आस्थापने भारताकडे वळत आहेत.

तिबेट समस्येच्या निराकरणासाठी ज्यांना मला भेटायचे आहे, ते येऊ शकतात ! – दलाई लामा यांचे आवाहन

असे विधान तिबेटचे बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी केले असून त्या माध्यमातून चीनशी चर्चा करण्याचे सुतोवाच केले. ते कांगडा विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.