युवकांनो, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी ग्रंथकार्याची पताका फडकत ठेवण्यासाठी ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

ग्रंथसेवा ही श्रेष्ठ अशा ज्ञानशक्तीच्या स्तराची सेवा असल्याने शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून देणारीही आहे. यासाठी युवकांनो, आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ करून घ्या !

विद्यार्थी-साधकांनो, उन्हाळ्याच्या सुटीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

विद्यार्थी-साधकांची प्रकृती, आवड, कौशल्य, सेवा शिकण्याची क्षमता आणि घरी गेल्यानंतर ते सेवेसाठी देऊ शकणारा वेळ या घटकांचा विचार करून त्यांना सेवा शिकवण्यात येतील. या सेवा शिकण्यासाठी त्यांना जेवढे दिवस आश्रमात रहाणे शक्य आहे, तेवढे दिवस ते राहू शकतात.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण होण्यासाठी प्रयत्न करावेत.

साधकांनो, अन्य साधक आणि संत यांच्याविषयीचे वैशिष्ट्यपूर्ण लिखाण तत्परतेने लिहून पाठवा !

साधकांनी यापुढे चांगले साधक आणि संत यांच्याविषयीचे वैशिष्ट्यपूर्ण लिखाण, प्रसंग अन् संतांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती नेमकेपणाने आणि तत्परतेने लिहून पाठवाव्यात.

हिंदु राष्ट्र-स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संकल्प कार्यरत झाल्याने त्यांची अपार कृपा व्हावी यासाठी या कार्यात तळमळीने सहभागी व्हा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांसारख्या थोर विभूतीच्या संकल्पाला अनुसरून साधकांनीही ग्रंथकार्य गतीने होण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले, तर त्या संकल्पाचे फळ साधकांना मिळणार आहे.

युवकांनो, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी ग्रंथकार्याची पताका फडकत ठेवण्यासाठी ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

सनातनचे अनुमाने ५ सहस्रांहून अधिक ग्रंथ अजून सिद्ध करायचे आहेत. सध्या सेवा करत असलेले साधक आणखी २० – २५ वर्षे सेवा करू शकतात.

उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेले दैवी बालक, तसेच कुमार आणि किशोर वयीन साधक यांच्यामध्ये होणारे पालट अन् त्यांची गुणवैशिष्ट्ये प्रतिवर्षी लिखित स्वरूपात ‘जिल्हा समन्वयकां’कडे पाठवा !

दैवी बालकांच्या पालकांनी प्रतिवर्षी आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या १ मास अगोदर ‘आपल्या मुलामध्ये वर्षभरात कोणते पालट झाले ? याविषयीचे लिखाण जिल्ह्यातील ‘जिल्हा समन्वयका’कडे लिहून पाठवावे.

हिंदु राष्ट्र-स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संकल्प कार्यरत झाल्याने या कार्यात तळमळीने सहभागी होणार्‍यांवर त्यांची अपार कृपा होणार असणे

साधकांनी ग्रंथकार्य गतीने होण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले, तर संकल्पाचे फळ साधकांना मिळणार आहे, म्हणजेच साधकांची आध्यात्मिक उन्नती गतीने होणार आहे.