भावी पिढीवर सुसंस्कार करणार्या सनातनच्या ‘संस्कार वह्यां’ची मागणी २५.१.२०२५ पर्यंत घ्या !
जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनी सनातनच्या ‘संस्कार वह्यां’ची मागणी स्थानिक वितरकांकडे किंवा ९३२२३१५३१७ या संपर्क क्रमांकावर करावी.
जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनी सनातनच्या ‘संस्कार वह्यां’ची मागणी स्थानिक वितरकांकडे किंवा ९३२२३१५३१७ या संपर्क क्रमांकावर करावी.
सनातन संस्थेशी समाजातील सर्व स्तरांतील व्यक्ती सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य लक्षात घेऊन आणि त्यानुसार कृती केल्याने त्यांना आलेल्या अनुभूतींमुळे सनातनकडे आकृष्ट होत आहेत. त्यामुळे साधकांनो, आपल्या गुरूंनी दिलेले ज्ञान अमूल्य असल्याने संपर्क करतांना न्यूनगंड बाळगू नका !’
जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनी सनातनच्या ‘संस्कार वह्यां’ची मागणी स्थानिक वितरकांकडे किंवा ९३२२३१५३१७ या संपर्क क्रमांकावर करावी.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
१४.१.२०२५ या दिवशी मकरसंक्रांत, तर ४.२.२०२५ या दिवशी रथसप्तमी आहे. या कालावधीत सुवासिनी स्त्रिया अन्य स्त्रियांना भांडी, प्लािस्टकच्या वस्तू किंवा नित्योपयोगी साहित्य वाण म्हणून देतात…
१४.१.२०२५ या दिवशी मकरसंक्रांत, तर ४.२.२०२५ या दिवशी रथसप्तमी आहे. या कालावधीत सुवासिनी स्त्रिया अन्य स्त्रियांना भांडी, प्लास्टिकच्या वस्तू किंवा नित्योपयोगी साहित्य वाण म्हणून देतात…
‘सध्याच्या आपत्काळात वाईट शक्तींचे त्रास पुष्कळ वाढले आहेत. त्यामुळे बहुतांशी साधकांवर दिवसभर मधे मधे काळे (त्रासदायक) आवरण येत असते. साधकांनी मधे मधे ते काढत रहावे. रात्री झोपायला जाण्यापूर्वी आवरण न काढल्यास रात्रभर आवरणयुक्त राहिल्याने वाईट शक्तींचे आक्रमण अधिक होण्याची शक्यता असते.
जे साधक, हितचिंतक, वाचक आदींना मूर्तीकलेविषयी ज्ञान आहे किंवा ज्यांची हे सर्व साधना म्हणून शिकण्याची अन् सेवा करण्याची इच्छा आहे, अशांनी त्यांची नावे जिल्हासेवकांच्या माध्यमातून कळवावी.
सनातन संस्थेने अध्यात्मशास्त्र, साधना, आचारधर्म, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आदी नानाविध विषयांवरील ग्रंथसंपदा प्रसिद्ध केली आहे. त्यातील ग्रंथ आणि लघुग्रंथ वाण म्हणून दिल्यास अधिकाधिक जणांपर्यंत ते अमूल्य ज्ञान पोचेल.
६ जानेवारी २०२५ पर्यंत ‘महाशून्य’ नामजप करायचा होता. या नामजपाच्या परिणामाचा आढावा घेतल्यावर ‘आता साधकांवरील अपघातांचे संकट न्यून झाले आहे’, असे आढळून आले. त्यामुळे साधकांनी यापुढे हा नामजप करण्याची आवश्यकता नाही.’