‘परिस्थितीला सामोरे कसे जायचे ?’, याविषयी अमूल्य मार्गदर्शन करून प्रत्येक क्षणी साधकांना फुलासारखे जपणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘भाववृद्धी सत्संगांच्या माध्यमातून आपत्काळाच्या दृष्टीने साधकांची मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील सिद्धता करून घेण्यात येते. त्या अनुषंगाने विचारप्रक्रिया…