‘परिस्थितीला सामोरे कसे जायचे ?’, याविषयी अमूल्य मार्गदर्शन करून प्रत्येक क्षणी साधकांना फुलासारखे जपणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘भाववृद्धी सत्संगांच्या माध्यमातून आपत्काळाच्या दृष्टीने साधकांची मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील सिद्धता करून घेण्यात येते. त्या अनुषंगाने विचारप्रक्रिया…

‘सेवा हाच प्राण’ असलेल्या म्हापसा (गोवा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मीनाक्षी अंकुश धुमाळ !

‘वर्ष २००५ ते २०११ या कालावधीत मला सौ. मीनाक्षी धुमाळ यांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांच्यासह सेवा करतांना मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.